सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्‍ट्र राज्‍य

 

तृतीयपंथी यांच्‍या कल्‍याणासाठी व त्‍यांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करण्‍याची योजना

 

  • शासन निर्णय :-
  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीयपंथी -२०१४/प्र.क्र.४९/का-९दि.०३/१०/२०१७
  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु,दि.१३/१२/२०१८
  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु दि. ०८/०६/२०२०
  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८/प्र.क्र.२६/सामासु दि. ०७/१०/ २०२०

 

  • उद्दिष्‍टे :-
  • तृतीयपंथीयांच्‍या तक्रारींचे/समस्‍यांचे जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण होणे आवश्‍यक आहे. याकरीता जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्‍यात आलेली आहे.
  • तृतीयपंथीयांच्‍या तक्रारींचे जलदगतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे

                 

  • समितीचे कार्य :-
  • प्राप्‍त तक्रारींच्‍या अनुषंगाने आवश्‍यक कार्यवाही करणे
  • जिल्‍हास्‍तरीय समितीकडे प्राप्‍त झालेल्‍या तक्रारींचे विहीत कालावधीत निवारण करणे.
  • तक्रारीबाबत पडताळणी करुन आवश्‍यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्‍कांचे संरक्षण आणि कल्‍याण मंडळास शिफारस करणे.
  • समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणा-या अडचणींचा/समस्‍यांचा/तक्रारींचा सखोल अभ्‍यास करणे व योग्‍य त्‍या उपाय योजना शासनास सुचविणे
  • सद्यस्थितीत लातूर जिल्‍ह्यात एकुण तृतीयपंथीयांची संख्‍या ६८ आहे.